Monday, October 12, 2009

दिनांक १३ ओक्टोबर २००९, महाराष्ट्राचे पुढील ५ वर्षाचे भवितव्य ठरवणारी महत्वाची तारीख...


मी शिवाजीराजे भोसले बोलतोय !!!!! हे राज्य व्हावे हीश्रींची इच्छा हे तर आहेच पन आता हे राज्य व्हावं, हे माझ्या तमाम श्री, श्रीमती, राव, रंक, शेतकरी, शेतमजूर, दीन-दलित, भटके, स्त्रिया, तरुण, कामगार, कष्टकरी या सर्वाची इच्छा असली पाहिजे..
या राज्याचा एकेकाळचा राजा, मी शिवाजीराजे भोसले सांगतो,

कर्तव्यापासून दूर गेलात, तर तुमचा कडेलोट तुम्ही स्वत: केलात म्हणून समजा! उद्याचा दिवस विसरु नका .. आणि मतदान करा.

दिनांक १३ ओक्टोबर २००९, महाराष्ट्राचे पुढील वर्षाचे भवितव्य ठरवणारी महत्वाची तारीख...

होऊ दे जय महाराष्ट्राचा ..महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा ....

अमोल सुरोशे

( आभार लोकसत्ता आणि गूगल इमेजेस )

No comments:

Post a Comment