![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcPeQ7qm9JicPYGPyzJKGNqgxupNkDk0IXt0t3ur1ZaspJOksVYaMAvnyP5_WdNMlYEN3myXa-fmR00KKTUqvTwhqj3CXji_9EI-rcz79_ROovvlKtIw4p1CnYcHj8AAEX1ACBH9aNMF1R/s320/shivaji.jpg)
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय !!!!! हे राज्य व्हावे ही ‘श्रीं’ची इच्छा हे तर आहेच पन आता हे राज्य व्हावं, हे माझ्या तमाम श्री, श्रीमती, राव, रंक, शेतकरी, शेतमजूर, दीन-दलित, भटके, स्त्रिया, तरुण, कामगार, कष्टकरी या सर्वाची इच्छा असली पाहिजे..
या राज्याचा एकेकाळचा राजा, मी शिवाजीराजे भोसले सांगतो,
कर्तव्यापासून दूर गेलात, तर तुमचा कडेलोट तुम्ही स्वत:च केलात म्हणून समजा! उद्याचा दिवस विसरु नका .. आणि मतदान करा.
दिनांक १३ ओक्टोबर २००९, महाराष्ट्राचे पुढील ५ वर्षाचे भवितव्य ठरवणारी महत्वाची तारीख...
होऊ दे जय महाराष्ट्राचा ..महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा ....
अमोल सुरोशेया राज्याचा एकेकाळचा राजा, मी शिवाजीराजे भोसले सांगतो,
कर्तव्यापासून दूर गेलात, तर तुमचा कडेलोट तुम्ही स्वत:च केलात म्हणून समजा! उद्याचा दिवस विसरु नका .. आणि मतदान करा.
दिनांक १३ ओक्टोबर २००९, महाराष्ट्राचे पुढील ५ वर्षाचे भवितव्य ठरवणारी महत्वाची तारीख...
होऊ दे जय महाराष्ट्राचा ..महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा ....
( आभार लोकसत्ता आणि गूगल इमेजेस )
No comments:
Post a Comment