Friday, June 27, 2014

मराठा आरक्षणाच्या निमित्यांने

मराठा आरक्षण योग्य कि अयोग्य ?

A very difficult question! Everybody loves to get benefited but hates to be called a 'lower caste'. I am in dilemma! But still would like to put it this way: I appreciate the current move of Reservation for the "Marathas with Creamy Layer"  mandate and Muslims. Reservation has to be there for the 'socially deprived classes' of the education system and opportunities for long time. Obviously reservation is not the means to poverty elevation. But if we correlate the deprived-ness, varna vyavastha and poverty it all correlates. उदाहरणार्थ एखाद्या समाजात मागच्या दोन पिढ्यान पासूनच घरात किंवा पाहुण्या-राहुन्यात का होईना कुणीतरी नौकरीला असते किंवा नव्या प्रवाहाने जाणाऱ्या जगाचा भाग आसते. तर दुसऱ्या एखाद्या समाजात आजही पोटाची भ्रांत नसली तरी वैचारिक, शैक्षणिक आणि विकासाचे वातावरण नसते. आज शिकलेल्या समाजात सहज फोन करून कुठे अडमिशन घेऊ असे विचारायला दहा फोन नंबर मोबाईल मध्ये असतात, इतर अनेकांनी अजून तो पल्ला गाठलेला नाही. मेरीट वगैरेचा मुद्दा बर्याच वेळेस आरक्षणाच्या विरोध वापरला जातो, पण दहा ट्युशन लावून आणि घरी आई-बाबाच्या कडक मार्गदर्शनातून कागदावर आलेले ९९.९९%  मेरिटच म्हणता येत असतील तर; शिक्षणाचा गंध ही नसलेल्या वातावरणात आणि तसेच शिक्षकांचा गंध नसलेल्या शाळेत शिकून ७०% ही तेव्हडेच मेरीट म्हणावे लागेल . याच समीकरणाने खरच कुठला ही पुर्वग्रह न ठेवता अगदी ऱ्याशनल होवून याकडे पाहिल्यास निर्णयाय योग्यच वाटेल. गरीब मराठे आणि ठीकठाक कमावते मुस्लिमही या अशाच वर्गाचा भाग आहेत. फक्त निर्णयाची वेळ आणि त्या मागचे राजकारण या बद्दल विचारनार असाल, तर राजकारण गढूळ झाले आहे. निर्णयाची वेळ अगदीच साधलेली आहे. पण राजकीय फायदा होईल असे वाटत नाही!

या निमित्याने लिहिलेले लेख
http://www.mukhyamantri.com/2013/12/blog-post_222.html
http://www.mukhyamantri.com/2011/08/blog-post_07.html
http://www.mukhyamantri.com/2012/09/blog-post_11.html
http://www.mukhyamantri.com/2012/09/blog-post_10.html

Tuesday, June 3, 2014

लोकनेता - गोपीनाथराव मुंढे साहेब

महाराष्ट्राचे  लढवय्ये  लोकनेते माननीय गोपीनाथराव मुंढे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली. 

बहुजनांचा, वंचितांचा , शेतकऱ्यांचा , कामगारांचा झुंजार नेता, सामान्य मागासवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्माला येउन देखील प्रस्थापितांशी आयुष्यभर संघर्ष करणारा हा नेता जाने म्हणजे महाराष्ट्र आणि विशेषतः  मराठवाड्याचे जबर नुकसान झाले. 

मराठवाडा पोरका झाला म्हणण्याची वेळ आज आली, या लोक नेत्यास श्रद्धांजली !!!!!!!!!