Sunday, April 7, 2013

पुढच्या इलेक्शनला लोक मुतणारच आहेत ... पण तुमच्यावर

अजित पवारांनी केलेले वक्तव्य हे शरद पवारांच्या गोटात घडलेल्या व्यक्तीचे नाहीच. अतिशय असंवेदनशील आणि बेजबाबदार असे पाणी टंचाई आणि भारनियमन याबद्दल केलेले वक्तव्य आहे. तुम्हाला एक फुकटचा सल्ला. आता तुम्ही सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक ऑर्केस्ट्रा काढा.


आजपर्यंत जनता सहन करत आहेच पण अशीच बेजजबाबदारी आणि उथळपण हे सरकार करत राहिले तर सेनेचे दिवस परत यायला वेळ लागणार नाही. असो. आता कदाचित बदल हवाच आहे. सत्ताधर्यांच्या दुसर्या टर्मचा उन्माद खरच राग आणणारा आहे. सुजान जनता यांच्या मुताचे ओघळ घरात येण्या पूर्वीच यांना सत्तेतून बाजूला करेल ही अपेक्षा.       

No comments:

Post a Comment