Monday, June 11, 2012

पाऊले चालती पंढरीची वाट !!!


जगत गुरु संत तुकाराम महाराज पालखी (देहू), संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (आळंदी) आणि अश्या अनेक हजारो पालख्यांमध्ये सामील झालेल्या तमाम वारकऱ्यांना आमचा प्रणाम !
सबंध समाजाला एकत्र बांधून ठेवणारा, अठरापगड जातीतील लोकांना जीवन जगण्याचा सोप्पा मंत्र देणाऱ्या भागवत धर्माचा पताका आपल्या खांद्यावर घेऊन निघालेली हि वारकरी मंडळी .. त्यांच्या पायी हे मस्तक त्रिवार वंदन.

बोला ग्यानबा - तुकाराम.. पंढरीनाथ महाराज कि जय.. टाळ मृदुंगाच्या गजरात, भजन कीर्तन करीत, डोक्यांवर तुळशी वृंदावन घेऊन.. पाऊले चालली आपल्या पांडुरंगाच्या भेटीला.

भक्तीचा एक अद्भुत सोहळा .. आयुष्यात प्रत्येकानं अनुभवावा असा सोहळा.
- मुख्यमंत्री

No comments:

Post a Comment