tag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post2192826647453946018..comments2024-03-21T02:28:17.652-07:00Comments on मुख्यमंत्री डॉट कॉम : शरद पवारांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्नप्रकाश बा. पिंपळेhttp://www.blogger.com/profile/08654471725796550279noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-3212942255288083142011-05-06T12:05:45.640-07:002011-05-06T12:05:45.640-07:00धन्यवाद विलासराव. अगदी बरोबर आहात सगळेच तसे नाहीत....धन्यवाद विलासराव. अगदी बरोबर आहात सगळेच तसे नाहीत. ज्यांनी व्यवसायिक शिक्षण घेतले आहेत त्यांना नवीन शहर किंवा देश हि मानवते इतरांनाच थोडा प्रश्न आहे. आणि शेतकरी कुटुंबातील मुलांनी इतर मार्ग हि शोधावेत आणि शेतीत वरील मनुष्याभर हलका करावा हे ही खरे.<br /><br />धन्यवाद mynac. तुम्हाला इतर पक्षाचे ही समजले नाही. कारण आम्हाला ही प्रत्येक वेळी, आमचा राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे किंवा मग संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ किंवा आरएसएस किंवा मग इतर कोणतीही जातीय संघटना वा राजकीय पक्ष यांच्याशी संबंध नाही असे लिहावेच लागते. कारण जवळ पास काही विचारांवर काहींचीच मक्तेदारी झाली आहे. तसेच कोण्याही नागरिकाला नाराजी व्यक्त करण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो आपण नक्की व्यक्त करावा, अशा पब्लिक फोरम वर तर नक्की आणि मतपेटीवर तर नक्कीच नक्की. आता विषयच निघालायच तर.... आम्हाला ही राजकारणातील एकाच जातीची मक्तेदारी नकोय, शिक्षणातील एकाच जातीची मक्तेदारी नकोय. जातच का तर कुठेच कुण्याही एका जातीची, धर्माची, वर्गाची किंवा लिंगाची मक्तेदारी नकोय. समृद्ध आणि समानतेचे मूल्य जोपासणारा महराष्ट्र आणि देश हवा आहे.<br />शरद पवारांचे 'हे' विचार छान आहेत म्हणून त्यांचा येथे उल्लेख केला. आणि प्रतिक्रिया वगळण्याचा प्रश्नच नाही, उलट इतक्या रोख ठोक बोललात याचा आनंदच आहे.<br />आणि त्या राज पुरोहिताला तर "भो.. ळा" करून मारवा अशी इच्छा आहे, पण त्या नालायका बद्दल तर बोलणे सुधा नको वाटते, कारण त्याला फुकटची पाबलीसीटी. <br />प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.प्रकाश बा. पिंपळेhttps://www.blogger.com/profile/08654471725796550279noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-20398637928547260712011-05-06T09:05:30.987-07:002011-05-06T09:05:30.987-07:00ताजा कलम,
महोदय, माझ्या सदरहू वरील प्रतिक्रिये मुळ...ताजा कलम,<br />महोदय, माझ्या सदरहू वरील प्रतिक्रिये मुळे,मी कदाचित इतर कुणा एका राजकीय पक्षाचा सभासद वगैरे असावा ,असा गैरसमज नव्हे अगदी खात्री होण्याची शक्यता आहे किंवा "ह्या मागचा बोलविता धनी वेगळाच असेल" असे सुद्धा वाटण्याची शक्यता आहे तथापि माझे हे सर्वस्वी वैयक्तिक मत आहे नि ते सुद्धा शरदरावांच्या बद्दल आपलेपणा मुळे......नाही तर आम्ही आमची ही खंत बोलून तरी कधी दाखवायची ? आपल्या ह्या लेखा मुळे त्यास आज फक्त वाचा फुटली.तसे इतर पक्षाचे नेते सुद्धा काही अगदी धुतल्या तांदळा सारखे बिलकुल नाहीयेत,शिवांबू पाणीपुरी फेम पुरोहित सुद्धा तसे सध्या जोरातच आहेत.जर आपणास वरील प्रतिक्रिया अप्रस्तुत वाटली तर ती आपण निश्चितपणे वगळू शकता नव्हे वगळण्यात यावी ही नम्र विनंती.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-82999782384670282172011-05-06T08:41:08.460-07:002011-05-06T08:41:08.460-07:00पवार साहेबांचे विचार हे खरोखरच चांगले आहेत ह्यात ...पवार साहेबांचे विचार हे खरोखरच चांगले आहेत ह्यात काही शंका नाही,काही एक वर्षापूर्वी माझा मतदार संघ काही एक कारणाने केवळ निवडणुकीच्या वेळे पुरता बारामती मध्ये गेला,तेव्हा तर मी अगदी त्यांना मतदान सुद्धा केले.पण,..... एक खंत मात्र जरूर आहे.त्यांचे राजकीय आदर्श स्व. यशवंत राव चव्हाण ह्यांना जे जमले.... नव्हे त्यांनी ते जमविले ..ते मात्र शरदरावांना जमू शकले नाही ही वास्तवता आहे. शरद पवारांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात,स्व.यशवंतरावांच्या ह्या पावलां वर पाऊल टाकून,सुरुवात तर छान केली होती,त्याचे कौतुक ही झाले पण नंतर सत्तेच्या शर्यतीत पुढे रहायच्या,जायच्या नादात,ते सुरुवातच विसरले आणि एके काळी उभ्या महाराष्ट्राला "आपला" म्हणून वाटणारा नेता फक्त मूठभर मराठा समाजाचे प्रतिनिधित्व,नि छुप्या पद्धतीने जातीपातीचे करण्यात धन्यता मानणारा होऊन बसला,ही मराठेतर जनतेची कधी उघडपणे न बोलून दाखविलेली खंत आहे.खरे तर त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याच्या नादात ते कधी इतर जनते पासून दूर गेले हे त्यांचे त्यांना सुद्धा कळले नाही.त्या मुळे प्रथम त्यांनी मराठेतर समाजाचा हा गमावलेला सामान्यांचा विश्वास प्रथम मिळवावा हे त्यांना प्रेमाचे निवेदन आहे.<br />लेखा बद्दल धन्यवाद.mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-7152447626163074442011-05-04T22:23:23.363-07:002011-05-04T22:23:23.363-07:00Sharad Pawar on Maharashtra.. Nice one
@ Prakash&g...Sharad Pawar on Maharashtra.. Nice one<br />@ Prakash>>> i dont think such about maharashtrian boys or our people... i mean its not like we do not have wish to leave our area.. we can go anywhere...<br />but the thing is our area is really very good.. in a every way. agriculture is one of the best profession. i accept some district dnt have sufficient irrigation plan.. Farmer really suffers due to some people our people from politics... If you see our land and area is one of the best in india and in the world. You wrote about mentality of people ya its true maharashtrian people never work wit such type of industry STEEL* or anything related to shop floor...<br />why dont people see beyond just a labour work... we have that much capability... i think you aware about corporates have you see majority of people at managerial and above have from other than maharashrian except few... abt farmers family i agree minimum one person have to think have to do business or naukari....<br /><br /><br />thanks!!!Vilashttps://www.blogger.com/profile/10078179296702338982noreply@blogger.com