Friday, November 25, 2011

जगातून आतंकवादाचा नायनाट करण्यात सगळी मानवजात लढेल

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकी हल्ल्याला आज तीन वर्षे पूर्ण होतील. या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आणि बळी पडलेल्या लोकांच्या स्मृतींना अभिवादन. तुमचे बलिदान व्यर्थ जाणारच नाही. देशातून आणि जगातून आतंकवादाचा नायनाट करण्यात सगळी मानवजात लढेल ही अपेक्षा.
जय हिंद!

No comments:

Post a Comment